HW News Marathi
मनोरंजन

Kargil Vijay Diwas : जाणून घ्या…पाकिस्तानचे कंबरडे मोडणाऱ्या मिग-२९ बद्दल

मुंबई | कारगिल युद्धाला आज २० वर्षांपूर्वी झाली असून भारताने कारगिल युद्धात पाकिस्तानवर विजय मिळवला. यामुळे भारतात २६ जुलै १९९९ मध्ये विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. कारगिल युद्ध हे साहस आणि शौर्याचे प्रतिक मानले जाते. कारगिर युद्धा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असे शौर्या जवानांनी केले आहे. जवळपास १८ हजार फूट उंचीवर कारगिलमध्ये झालेल्या या युद्धात देशाने ५२७ वीर गमावले होते तर १३०० पेक्षा जास्त जखमी झाले होते. कारगिल युद्धामध्ये पाकिस्तानचे कंबरडे मोडणाऱ्या मिग-२९ याबद्दल जाणून घ्या…

जाणून घ्या… मिग-२९ याबद्दल

  • मिग-२९ हे लढाऊ विमाने रशियाकडून भारताने १९८० मध्ये खरेदी करण्यात आले होते.
  • मिग-२९ या लढाऊ विमानामध्ये हवेतच इंधन भरू शकणार आहे
  • आधुनुकीकरणा करण्यात आले असून यानंतर मिग-२९ या लढाऊ विमानामध्ये हवेतच इंधन भरू शकणार आहे.
  • या विमानांमुळे चोहीबाजुंनी हल्ला करण्याची क्षमता हवाई दलाला प्राप्त झाली आहे.
  • मिग-२९ लढाऊ विमान केवळ ५ मिनिटांत उड्डाण करण्याची क्षमता, जुन्या विमानामध्ये केवळ बटने होती.
  • मिग-२९ लढाऊ विमान डिजिटल डिस्प्ले, बहुउपयोगी स्क्रीन आणि काचेची कॉकपिटही देण्यात आली आहे.
  • विमान उड्डाणाची रेंजही वाढली आहे.
  • हवेतून हवेत, जमिनीवर आणि अँटी शिपिंग मोहिमांमध्येही हे विमान महत्वाची भुमिका बजावू शकते.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सैयामी खेरने सिद्धार्थकडून घेतले ग्रामीण भाषेचे धडे

News Desk

कपिल शर्मा आणि चाहते

swarit

अभिनेता सैयद बदरुल हसन खान बहादुर यांचे निधन

News Desk