HW News Marathi
मनोरंजन

Vijay Diwas : भारत – पाक युद्धातील भारतीय ‘हिरो’

१९७१ मध्ये पाकिस्तानवर प्रचंड विजय मिळाल्यानंतर दरवर्षी १६ डिसेंबर रोजी भारतात हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक युद्धात अनेक जवान शहिद होतात. या युद्धातही लष्कराच्या शेकडो सैनिकांनी त्यांच्या साहसीपणाचा परिचय करून दिला. परंतु त्यात काही नावे अशी देखील होती ज्यांनी त्यांची क्षमता ओलांडून देशासाठी प्राणांची बाजी लावली. त्यापैकी एक नाव म्हणजे अल्बर्ट एक्का होते जे शत्रूच्या विरोधात त्यांच्या सहकार्यांचे रक्षण करण्यासाठी लढले होते. युद्धादरम्यान ते जखमी झाले आणि ३ डिसेंबर १९७१ रोजी त्यांनी आपला जीव गमावला. मृत्यू झाल्यानंतर सरकारने त्यांना परमवीर चक्र देऊन सन्मानित केले.दुसरे नाव मेजर होशियार सिंह होते.त्यांना देखील परम वीर चक्र देण्यात आले.

1971 WAR

1971 WAR

1971 WAR

1971 WAR

1971 WAR

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जितेंद्र जोशींनी घेतला सचिन कुंडलकरांचा खरपूस समाचार

News Desk

‘मनाला दार असतंच’ काव्यसंग्रहाचं प्रकाशन

swarit

Vijay Diwas : आज त्यांच्यामुळे देश सुरक्षित – पंतप्रधान

News Desk