HW News Marathi
मनोरंजन

गणेशोत्सवानिमित्त ‘चला एका अनवट विषयावर बोलू काही’

मुंबई | एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या समाजात आजही मासिक पाळीविषयीचे अज्ञान आणि गैरसमज आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील ६० टक्क्यांहून अधिक मुली ‘त्या’ दिवसांमध्ये शाळेत जात नाहीत.

मासिक पाळीचे जगाच्या पाठीवर अनेक देशात स्वागत केले जाते. पण आपल्या देशात काहीना तर मासिक पाळी या शब्दाचा केवळ उच्चार करणेही विटाळ वाटतो. त्याचबरोबर मासिक पाळीबद्दल अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धाही कायम आहेत. आम्हाला बाहेरच बसावे लागते. तसा शिरस्ताच आहे. आम्ही आणि पोरीही कपडेच लावतो,काय करणार,’ हे उद्गार अजूनही ऐकू येतात.

हाच विषय सोबत घेऊन धारावीमधील, काळाकिल्ला येथील श्री हनुमान सेवा मंडळाने यंदा गणेशोत्सवात ” चला एका अनवट विषयावर बोलू काही” समाजातील महत्वाच्या अशा मासिक पाळीवर महिती देणारी चित्रफीत सजावट बनवली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Vijay Diwas : भारत- पाक युद्धाविषयी थोडक्यात

News Desk

पोकळ धमक्या देणारा एक मुलगा

News Desk

इंटीमेट सीन्स करताना प्रचंड घाबरलेली मधुरिमा

News Desk